
'मन उडू उडू झालं' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला कार्तिक म्हणजेच अभिनेता ऋतुराज फडके होय. ऋतुराज फडकेने या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या इंद्राच्या भावाची भूमिका साकारली होती. या नकारात्मक भूमिकेला ऋतुराजने उत्तम न्याय दिला होता.
from Latest News entertainment News18 Lokmat https://ift.tt/CyViJeB
via
IFTTT
Post a Comment